कुठलेही विलंब शुल्क न भरता इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षासाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे.

कुठलेही विलंब शुल्क न भरता इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षासाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे. असे मा.शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीनंतर आवेदनपत्र भरायचे असेल तर विलंब शुल्क भरावे लागत होते मात्र यावर्षी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत आवेदनपत्र विना विलंब शुल्क भरत येणार आहेत असे स्पष्ट करण्यात आले आहे.त्याच बरोबर आवेदन पत्र भरण्याची मुदत देखील वाढविण्यात आली आहे असे आज शिक्षण मंत्री यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *