पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रश्नमंजुषा
अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखले,
प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला,महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या.
राणी अहिल्याबाई या हिंदू मंदिरांच्या महान प्रवर्तक आणि निर्मात्या होत्या. त्यानी भारतभर शेकडो मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रश्नमंजुषा
अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात झाला. त्यांचे वडील माणकोजीराव शिंदे हे गावचे पाटील होते.
भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले.
अहिल्याबाईंचा जन्म महाराष्ट्रातील चौंडी गावात (सध्याचा अहमदनगर जिल्हा) माणकोजी शिंदे आणि सुशीला शिंदे यांच्याकडे मराठी हिंदू कुटुंबात झाला,
जिथे त्यांचे वडील, माणकोजी शिंदे, एक सन्माननीय धनगर (गडरिया) कुटुंबातील वंशज, पाटील म्हणून काम करत होते.
अधिक माहितीसाठी
- यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांचे सेवा पुस्तक अद्यावत करणे-(शिक्षणाधिकारी प्रा.)
- शिक्षक दिनानिमित्त स्पेशल प्रश्नमंजुषा
- २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक / डीएड, बीएड अर्हता धारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती बाबत
- शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद|शैक्षणिक व अशैक्षणिक कामे कोणती शासन निर्णय जारी
- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत अंडी/केळीचा लाभ देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत…